जीवनामध्ये आपण ज्या वेळेला विचार करत असतो त्यावेळेला आपण तो विचार का करत असतो? मनामध्ये विचार कुठून आला? कसा आला? यावर आपण विचार केला पाहिजे. आपल्या मनामध्ये ज्या वेळेला विचार येतात तेव्हा आपले कामामध्ये लक्ष लागत नाही. अनेक विचारांचे चक्र हे आपल्या मनामध्ये घोळत असते. त्यामुळे आपण जेव्हा विचार करतो तेव्हा एकप्रकारे आपण देवाकडे काहीतरी मागण्याचाच प्रयत्न करत असतो असा त्याचा अर्थ होतो. म्हणून सदगुरु श्री वामनराव पै यांनी विचार करणे म्हणजे देवाजवळ मागणे यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -<br /><br />#SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhakti<br />Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1 <br /> <br />नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा